Latest News
डाळींचे भाव कमी करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
नवी मुंबई : वाढती महागाई हा आजच्या युगातील सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. विशेषत: डाळींच्या दरातील महागाईत सातत्याने होणारी वाढ चिंतादायक आहे. ती कमी करण्यासाठी सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी, नवाब मलिक राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात सहभागी? महत्त्वाची माहिती समोर
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक गेल्या काही महिन्यांपासून आजारी असल्याची माहिती समोर आलेली. त्यांना काही दिवसांपूर्वी जामीन मिळाला.
विरोधी पक्षांसाठी पुढच्या वेळेस पान-सुपारी ठेवावी लागेल\', देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा
नागपूर : विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचा चहापानचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विरोधकांनी बहिष्कार टाकला.
तुमच्या मित्र परिवाराला पाठवा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनमोल विचार
मुंबई :डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Aambedkar) यांचा आज 67 वा महानिर्वाण दिन आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमी येथे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन
मुंबई, दि,६: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्र
अवकाळी पावसामुळे झालेल्या सर्व पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन अहवाल सादर करावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सोलापूर: जिल्ह्यात अवकाळी झालेल्या पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, केळी या फळ पिकांसह ऊस ज्वारी हरभरा , तुर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करू