Latest News
कृषी सेवा केंद्राचा मनमानी कारभार उघडकीस, शेतकऱ्यांनीच केला प्रकरणाचा खुलासा
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या कमी शिक्षणाचा फायदा घेत कृषी सेवा केंद्रांकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पालघरमध्ये उघडकीस आला आहे.
साखर कारखान्याच्या निमित्ताने बहीण-भाऊ एकत्र, अध्यक्षपदी बहिणीची निवड, बहिणीला साथ देण्यासाठी भावाचा पुढाकार
परळीत राजकारणाची नवी नांदी, वैद्यनाथ साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बहिणीची वर्णी
शिवसेना फाटाफुटीला विनायक राऊत-संजय राऊताचं तोंड जबाबदार ” कायंदेंच्या पक्षप्रवेशावरून शिवसेनेने राऊतांना टार्गेट केले
ठाकरे गटाच्या ढाल समजल्या जाणाऱ्या आमदार मनीषा कायंदे शिवसेनेत जाणार असल्याने आता शिवसेनेच्या नेत्यानी ठाकरे गटावर सडकून टीका केली आहे.
गटार लाइनची सफाई नव्हे ही तर Apmc च्या तिजोरीची सफाई
सचिव साहेब जरा गटार लाइनच्या सफाई कडे देखील लक्ष द्या.मार्केटचे संचालक रुबाबात , मार्केट बुडतय पाण्यात. मार्केटमधील कामांच्या नावाने बोंबाबोंब
अकोल्यात ‘त्या’ कथित धाडी संदर्भात ४५ अधिकाऱ्यांना कृषी संचालकांचे फर्मान, हाजिर हो…चे दिले आदेश
अकोला: अकोल्यातील धाड प्रकरणात सर्व अधिकाऱ्यांना शनिवारी पुण्यात बोलवले आहे. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या ४५ अधिकाऱ्यांना पुण्यात येण्याचे फर्मान राज्याचे कृषी संचालकांनी सोडले आहे. त्या विषयावर आज बैठ
Currency Note : या नोटा गेल्या कुणीकडे, छापण्यात आल्या, पण 88 हजार कोटींच्या नोटा सापडेना, RTI मधील खुलाशाने यंत्रणेची उडाली झोप
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या (PM Narendra Modi) दोन कार्यकाळात पहिल्यांदा 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी झाली होती.