Latest News
महाराष्ट्राच्या तीन मंत्र्यांची पत्रकार परिषद, मराठा आरक्षणावर तोडगा निघाला का?
मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं जालन्यातील अंतरवली सराटी गावात उपोषण सुरु आहे. त्यांचं 29 ऑगस्टपासून उपोषण सुरु आहे. त्यांच्या उपोषणादरम्यान 1 सप्टेंबरला पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज झाला.
Maharashta Rain : राज्यात पाऊस परतणार, या जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट
पुणे: देशात मान्सूनवर यंदा अल निनोचा प्रभाव दिसून आला. यामुळे जून आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस झाला नाही. जुलै महिन्यातील पावसाने काहीसा दिलासा दिला.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार – छगन भुजबळ
नाशिक : शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कांद्यास हंगामानुसार योग्य हमीभाव मिळावा त्याचप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे प्रति
पुणे शहरात कोट्यवधींचे ड्रग्स कसे आणले लपवून, ‘DRI’च्या नजरेत आले अन् तस्करांच्या मुसक्या बांधल्या
पुणे शहरातील वाढलेली गुन्हेगारी एक चिंतेचा विषय ठरला आहे. शहरात अधुनमधून कोयता गँगचा धुमाकूळ सुरु असतो.
मुंबई APMC संचालक मंडळ व प्रशासनाने पुनर्बांधणीच्या नावाखाली मंत्र्यांची केली दिशाभूल!
Mumbai Apmc Development: आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई APMC कांदा बटाटा मार्केटचा चेहरामोहरा लवकरच बदलणार आहे.
मुंबई APMC प्रशासनाचे भोंगळ कारभार ; फळ मार्केट मधील अग्निशमन यंत्रणेच्या राखीव जागेवर निर्यातदार आणि बँकांनी केला कब्जा
नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मंजूर आराखडा मधील अग्निशमन यंत्रणेच्या राखीव जागेवर निर्यातदार आणि बँकांनी कब्जा केल्याचे उघड झाले आहे.