Latest News
मावळ भागातील शेतकऱ्यांनी केली भात पेरणी सुरु
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस अती प्रमाणात असलेल्या ठिकाणी भाताचं पीक घेतलं जात. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात भात हे मुख्य पीक असल्यामुळे लोकांनी पावसाची वाट न पाहता पेरणीला सुरवात केली आहे.
राज्यात ४ जिल्ह्यांना अलर्ट, सध्या मान्सून कुठे अडकला, महाराष्ट्रात दाखल होण्याची ही तारीख
अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्याची माहिती आहे. गेल्या तीन तासांत या चक्रीवादळाचा वेग ११ किलोमीटर प्रतितास झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रति तिरुपती बालाजी मंदिराचं भूमिपूजन
-नवी मुंबईतील उलवेमध्ये तिरुपती बालाजीची मंदिर -राज्य सरकारनं 500 कोटी रुपयांची 10 एकर जागा बालाजी मंदिर उभारण्यासाठी दिली -आता नवी मुंबईतच घ्या तिरुपती बालाजीचं दर्शन, -राज्यातील जनतेला तिर
चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण - मच्छिमारांना सावधानतेचा इशारा
अरबी समुद्रात चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनवर होणार आहे.
आता बाजारात आले शुगर फ्री आंबे, मधुमेहाच्या रुग्णांसाठी खास आंबे !
एका शुगर फ्री आंब्याच्या रोपाची किंमत वाचून बसेल आश्चर्याचा धक्का, मधुमेहाच्या रुग्णांसाठी खास आंबे
“तुझ्यात इंटरेस्ट संपलाय, आता मला तुझी….’, विवाहित महिलेबरोबर घडलं ते धक्कादायक
बिझनेस, वासना, ब्लॅकमेलिंग आणि खंडणीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सूरतच्या दिंडोलीमध्ये राहणाऱ्या एका विवाहित महिलेबरोबर जे घडलं, ते खूपच भयानक आहे.