Latest News
शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! कांद्याच्या दरात झाली मोठी वाढ, मुंबई APMC होलसेल बाजारात मिळाला विक्रमीं दर
राज्यात कांदा या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. पुणे, अहमदनगर, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर सहित पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते
महाराष्ट्रात आता दोन अर्थमंत्री होण्याची शक्यता, पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
महाराष्ट्राच्या राजकरणात कधी काय घडेल? याचा काहीच भरोसा नाही. राज्याच्या राजकारणात सातत्याने सर्वसामान्यांना धक्क्यावर धक्के देणाऱ्या आणि अवाक करणाऱ्या अशा घडामोडी घडत आहेत.
BREAKING | खातेवाटपाचा तिढा सुटता सुटेना, अखेर अजित पवार दिल्लीला रवाना
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता दिल्लीला रवाना झाले आहेत. खातेवाटपाचा तिढा सुटता सुटताना दिसत नाहीय.
Big Breaking: तिढा सुटला नाही तर तीन इंजिनचं सरकार कोसळणार? बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर महाराष्ट्रातील सरकार हे आता तीन इंजिनचं सरकार बनलं आहे, असा उल्लेख सत्ताधारी नेत्यांकडून केला जातोय.
खाते वाटपाचा तिढा आता थेट दिल्ली दरबारी, अमित शाह घेणार निर्णय - शिंदे, फडणवीस, पवार दिल्लीला जाणार
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक गट महायुतीत सामील झाला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
सोमवारपासून अधिवशेन, मंत्रिमंडळाचा विस्तार आजच? - राजभवनाबाहेरच्या हालचाली काय सांगतात?
येत्या सोमवारपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे.