Latest News
Maharashtra Board HSC Result 2023 : राज्यातील किती कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के, किती शंभर नंबरी
-राज्यात यंदाही मुलींची बाजी, मुलींचा निकाल 93.73 टक्के लागला तर मुलांचा निकाल 81 टक्के लागला आहे.
आंबा बागायतदारांना सरसकट कर्जमाफी द्यावी
शासन आपल्या दारी’, या योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २५ मे रोजी रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. या वेळी आम्ही सर्व आंबा बागायतदार त्यांची भेट घेणार आहोत.
शिंदे-फडणवीस पुन्हा दिल्लीला जाणार? महाराष्ट्रासाठी मोठी बातमी घेऊन येणार?
महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोणती घडामोड घडेल, याचा काहीच भरोसा नाही. राज्यातील गेल्या काही दिवसांपासूनच्या घडामोडी तर हेच दर्शवत आहेत.
शेतकऱ्यांना कर्ज नाकारल्यास बँकांवर FIR दाखल करणार - देवेंद्र फडणवीस यांनी थेट बँकावाल्यांना तंबीच दिली…
राज्यातील शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर बोलत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जावर बोलत बँकवाल्यांना थेट तंबीच दिली आहे.
लग्नात बिन बुलाये मेहमान हाजीर
लग्न कार्य म्हणजे आनंदाचा क्षण या साठी नातेवाईक , पाहुणे सारेच उत्सहात असतात. पण कोल्हापुरात लग्न कार्यात बिन बुलाये मेहमान येऊन लग्न कार्यात विघ्न आणलय. कोलापूरमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर, कांद्यासाठी रोहयोअंतगर्त मिळणार 1 लाख 40 हजारांचं अनुदान
गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. अशातच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारच्या रोजगार हमी योजना विभागाने महत्वाचा निर्णय