Latest News
शेतकऱ्यांच्या संकटांचा THE END कधी होणार!
शेतकऱ्यांच्या संकटांचा THE END कधी होणार , प्रत्येक शेतकरी अडचणीत सापडलाय कुणी टोमॅटो रस्त्यावर फेकून देत आहे शेतकरी अगदीच हतबल झालाय.
BREAKING : महाविकास आघाडीत नेमकी खलबतं काय? अजित पवार यांनी आतली बातमी सांगितली
देशात आगामी काळात लोकसभेच्या निवडणुकीच्या धुराळा उडणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत.
टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवे संकट
अवकाळी पावसाने यंदा चांगलाच कहर केला असून, फळबाग उत्पादक शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. महिनाभरात तिसऱ्यांदा वादळी वाऱ्यासह गारपीट झाली असल्याने टोमॅटो बागेस फटका बसला आहे.
समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा उद्घाटनासाठी तयार , कधीपासून जाता येणार सरळ ६०० किलोमीटरपर्यंत ..
राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्पाचे उद्घाटन (Samruddhi Mahamarg Inauguration) होऊन सहा महिने झाले आहे.
मुंबई Apmcतील पदपथांवर स्टॉल धारकाची कब्जा - कारवाईकडे Apmc प्रशासनचा काणाडोळा, सुरक्ष्याच्या तीनतेरा
मार्केटमधे उघडपणे पदपथावर सिलिंडरचा वापर -१५ वर्षापासून स्टॉल धरकाकडून नवीन भाडे वाढ नाही ,या नुकसानाची जबावदार कोण -पाचही मार्केट मधे जवळपास २५० स्टॉल धारक आहे
Summer Onion : उन्हाळ कांद्याची आवक वाढली
लिलावात स्पर्धा नसल्यानेच कांदा दराला फटका कमी दर्जाच्या कांद्याला प्रतिक्विंटल ४०० रुपये दर मिळाला.