Latest News
BIG BREAKING | समीर वानखेडे यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा अटकेपासून संरक्षण, पण…, नेमके निर्देश काय?
मुंबईतून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मुंबई हायकोर्टाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
अमरावती बाजार समितीची सत्ता काँग्रेसच्या हाती, अंगणवाडी सेविकेच्या मुलाची बाजार समितीच्या सभापतीपदी निवड
राज्यात बाजार समित्यांच्या निवडणुका पार पडल्या. बाजार समिती आपल्या ताब्यात राहावी, यासाठी बहुतेक सर्व पक्षांनी प्रयत्न केले.
शेतकऱ्यांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पगाराइतके उत्पन्न मिळावे
खेड्यातील नागरिकांनाही जगता आले पाहिजे, अशी धोरणे सरकारने राबण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना किमान चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पगाराइतका त्यांच्या शेतीमालातून उतन्न मिळाले पाहिजे, अशी मागणी जय शिवरायचे
पाच वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे ६ हजार ७१३ जनावरांनी जीव गमवला
नैसर्गिक आप्पती मध्ये मानव जात कितपत दोषी आहे ?? वीज पडणं , पूर येण त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त विविध कारणांनी मानव व प्राणी आपला जीव गमावत असतात.
शेतकऱ्यांनो आपला शेतमाल घरात ठेवण्यापेक्षा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात ठेवा
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात शेतीमाल ठेवताना शासनाने मासिक भाड्याचे दर ठरविले आहेत. हे दर अत्यंत कमी आहेत.
पुण्यातील अमेरिकन व्यक्तीने शेतकऱ्यांसाठी बनवला मायक्रो सोलर पंप, शेतकऱ्यांची वर्षभरात किती होते बचत
भारतीय अर्थव्यवस्थेचा डोलारा कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. देशातील कोट्यवधी लोकांसाठी शेती हा उपजिवेकेचे साधन आहे. अजून देश कृषीप्रधान म्हटला जातो.