Latest News
मावळ भागातील शेतकऱ्यांनी केली भात पेरणी सुरु
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस अती प्रमाणात असलेल्या ठिकाणी भाताचं पीक घेतलं जात. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात भात हे मुख्य पीक असल्यामुळे लोकांनी पावसाची वाट न पाहता पेरणीला सुरवात केली आहे.
कोल्हापूर, नगरमध्ये हिंसा, शरद पवार यांचं नागरिकांना आवाहन काय - सरकारवरही टीका
कोल्हापूर आणि नगरमध्ये हिंसा झाली. औरंगजेबाचा फोटो आणि स्टेट्सवरील मेसेजवरून हा राडा झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रति तिरुपती बालाजी मंदिराचं भूमिपूजन
-नवी मुंबईतील उलवेमध्ये तिरुपती बालाजीची मंदिर -राज्य सरकारनं 500 कोटी रुपयांची 10 एकर जागा बालाजी मंदिर उभारण्यासाठी दिली -आता नवी मुंबईतच घ्या तिरुपती बालाजीचं दर्शन, -राज्यातील जनतेला तिर
राज्यात ४ जिल्ह्यांना अलर्ट, सध्या मान्सून कुठे अडकला, महाराष्ट्रात दाखल होण्याची ही तारीख
अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्याची माहिती आहे. गेल्या तीन तासांत या चक्रीवादळाचा वेग ११ किलोमीटर प्रतितास झाला आहे.
हातसडीच्या तांदळाचे महत्त्व माहीत आहे का?, प्रक्रिया केलेल्या तांदळातून निघून जातात हे जीवनसत्व
मीलवर प्रक्रिया न केलेले किंवा पॉलीश न केलेले आणि हाताने सडलेले तांदूळ म्हणजे हातसडीचे तांदूळ.
रोजच्या जीवनात विविध भाज्यांचे सेवन आपण करतोच पण त्यातील भेंडी चे विविध फायदे जाणून घ्या
भेंडीत व्हिटॅमिन ए, सी प्लोएट आणि कॅल्शियम असतं. भेंडीच्या सेवनानं त्वचा तजेलदार आणि निरोगी राहते.