Latest News
समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा उद्घाटनासाठी तयार , कधीपासून जाता येणार सरळ ६०० किलोमीटरपर्यंत ..
राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्पाचे उद्घाटन (Samruddhi Mahamarg Inauguration) होऊन सहा महिने झाले आहे.
BREAKING : महाविकास आघाडीत नेमकी खलबतं काय? अजित पवार यांनी आतली बातमी सांगितली
देशात आगामी काळात लोकसभेच्या निवडणुकीच्या धुराळा उडणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत.
टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवे संकट
अवकाळी पावसाने यंदा चांगलाच कहर केला असून, फळबाग उत्पादक शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. महिनाभरात तिसऱ्यांदा वादळी वाऱ्यासह गारपीट झाली असल्याने टोमॅटो बागेस फटका बसला आहे.
Bus -Truck Accident: नागपूर-पुणे महामार्गावर एसटी आणि ट्रक भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू, 13 जखमी
सिंदखेडराजा एसटी आणि ट्रक अपघात ८ जणांचा मृत्यू, १३ जण जखमी बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथील घटना
शेतकऱ्यांसाठी खुशखबर, कांद्यासाठी रोहयोअंतगर्त मिळणार 1 लाख 40 हजारांचं अनुदान
गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. अशातच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारच्या रोजगार हमी योजना विभागाने महत्वाचा निर्णय
शेतकऱ्यांच्या संकटांचा THE END कधी होणार!
शेतकऱ्यांच्या संकटांचा THE END कधी होणार , प्रत्येक शेतकरी अडचणीत सापडलाय कुणी टोमॅटो रस्त्यावर फेकून देत आहे शेतकरी अगदीच हतबल झालाय.