Latest News
शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शब्द दिला
अहमदनगर : अवकाळी पावसाचा फटका मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणलाही बसला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. हातातोंडीशी आलेली पीकं वाया गेल्याने आता आम्ही कसं जगायचं असा सवाल नु
एकनाथ शिंदे यांची राष्ट्रीय पातळीवर नवी राजकीय खेळी, उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण झालीय. निकाल कधीही येऊ शकतो. पण गेल्या नऊ महिन्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे
Akshay Tritiya 2023 : अक्षय तृतीयेला या वस्तूंच्या दानाला आहे विशेष महत्त्व, मनातल्या सर्व इच्छा होतात पुर्ण
मुंबई: वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय तृतीया सण साजरा केला जातो. हिंदू धर्मात या सणाला मोठे महत्त्व आहे. अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. त्यामुळे या दिवशी कोणते मंगल का
दादर ज्वारीला परराज्यात मागणी वाढली!
नवी मुंबई : कोरडवाहू दादर ज्वारीसाठी (Dadar Jowar) संपूर्ण खानदेश प्रसिद्ध आहे. दिवाळीनंतर ही पेरणी (Jowar Sowing) करण्याचा प्रघात आहे. कारण या काळात चांगला वाफसा असतो. शेतकरी पारंपरिक वाणांनाच (Jowar
Milk Adulteration : दूध भेसळ रोखण्यासाठी कठोर कायदा करणार-राधाकृष्ण विखे-पाटील
अहमदनगर : दूध भेसळ (Milk Adulteration) मोठ्या प्रमाणात होत असून ती रोखण्याचे मोठे आव्हान आमच्यापुढे आहे. त्यामुळे दूध भेसळ रोखण्यासाठी कठोर कायदा (Act For Milk Adulteration) सरकार करणार आहे,’’ असे महस
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे चुकीचे बच्चू कडू यांचा भाजपला घरचा आहेर
पुणे: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. एका मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी दोषी ठरले. त्यानंतर त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांची खासदारकीही