Latest News
सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागणार? उज्ज्वल निकम यांनी दिली महत्वाची माहिती
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political Crisis) सुनावणी पूर्ण झाली. तब्बल 9 महिन्यांच्या युक्तिवादानंतर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा फैसला काय येणार? याची उत्सुकता फक्त राज्यालाच नाह
तांदूळ घेतांना काळजी घ्या! नाशिक पोलिसांनी केला तांदळाचा भंडाफोड, इगतपुरीच्या गोदामात काय सापडलं?
काळ्या बाजारातील लाखो रुपयांच्या तांदळावर छापा, नाशिक पोलिसांच्या कारवाईत कुठलं कनेक्शन?
मुंबई APMC प्रशासन संचालक मंडळ विना करू शकतो मान्सूनपूर्वी कामे
मुंबई APMC मध्ये संचालक मंडळाच्या कोरम पूर्ण न झाल्याने सध्या संचालक मंडळावर टांगती तलवार आहे . संचालक मंडळाच्या वैठक होत नसल्याने बाजार समितीचे धोरणात्मक निर्णय होत नाही असे सांगण्यात येत आहे, मात्र
Organic Farming : महात्मा फुले कृषी विद्यापीठात सेंद्रिय शेतीचे प्रयोग
रासायनिक निविष्ठांच्या असंतुलित वापराचे माती, शेती, पर्यावरण आदींवर प्रतिकूल परिणाम होत आहेत. रासायनिक निविष्ठांच्या किमतीही वाढल्या आहेत.
अमरावती जिल्ह्यातील संत्र्याच्या आंबिया बहाराला बसला तब्बल 750 कोटींचा फटका
वाढते तापमान, अवकाळी पाऊस आणि गारपिटमुळे संत्रा उत्पादनावर होणार थेट परिणाम अमरावती जिल्ह्यातील वरुड,मोर्शी, चांदूर बाजार,अचलपूरसह अनेक भागात
Making Chili Paste : हिरवी मिरची पेस्ट निर्मिती उद्योग
हिरवी मिरची रोग प्रतिकारशक्ती आणि चयापचय वाढविण्यास फायदेशीर आहे. रेस्टॉरंट्स, कॅफे आणि..