Latest News
केवळ ४० टक्केच कापसाचा साठा शेतकऱ्यांकडे शिल्लक राहिला
"जागतिला कापूस फटका" भारतीय शेतकऱ्यांना बसला आहे .परिणामी यंदा दर दबावात राहतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे . शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसापैकी ६० टक्के बाजारात आला आहे. उर्वरित ४० टक्केच साठ
माहीममधील 'त्या' मजारीवर अखेर हातोडा मोठ्या पोलीस बंदोबस्तात तोडक कारवाई!
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल शिवाजी पार्कवरील रॅलीतून माहीमच्या खाडीत अनधिकृत मजार बांधल्याचा दावा केला होता. तसेच ही मजार महिन्याभरात न हटवल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराह
स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या 41 व्या पुण्यतिथीला राज्य सरकारच्या एकही नेत्याला निमंत्रण नाही-नरेंद्र पाटील
नवी मुंबई, दि. २३ :- सध्या माथाडी कामगार चळवळीची दिशा वाईट अवस्थेत आहे याचे मलाही खंत वाटते, मी ही कुठेतरी कमी पडतोय असे मला वाटते, आजपर्यंतच्या सरकारकडून माथाडी कामगारांच हित कुठे जल गेलं, आणि म्हणून
मुंबई Apmc मध्ये ६० हजार आंबा पेटींची आवक
गेल्या आठ दिवसांमध्ये मुंबई Apmc मार्केटमध्ये ४० ते ६० हजारांच्या आंबा पेटींची आवक झाल्याचे दिसून आले आहे. गुढीपाडव्याला आंब्याच्या विक्रीत मोठी वाढ झाली असून दरही दीड हजार ते ४ हजार रुपये पाच डझनच्
मुंबई APMC भाजीपाला मार्केट मधील आजचे बाजारभाव
मुंबई apmc घाऊक भाजारत भाज्यांच्या दरात चढ उतार दिसून येत आहे.. . मुंबई apmc भाजीपाला घाऊक मार्केट मध्ये आज ५५५ गाड्यांची आवक झाली असून भाज्यांच्या दारात झालेले चढउतार जाणून घेऊया ..भाजीपाला मार्के
नाशिकमध्ये एका वर्षात 500 पेक्षा अधिक मुली लव्ह जिहादच्या बळी हिंदू हुंकार सभेत खळबळजनक दावा
नाशिक: नाशिकमध्ये पार पडलेल्या हिंदू हुंकार सभेतून थेट मुस्लिम मुलींनाच साद घालण्यात आली आहे. या मुलींना थेट हिंदू मुलांसोबत लग्न करण्याची ऑफर देण्यात आली आहे. तसेच हिंदू मुलांबरोबर लग्न केल्यास त्याच