Latest News
'राजकारणात काहीही होऊ शकतं' हा पॅटर्न पुन्हा येणार? देवेंद्र फडणवीस यांची धावती भेट, सुधीर मुनगंटीवार यांची ऑफर, ठाकरेंचे संकेत काय ?
मुंबई : राजकारणात काहीही होऊ शकतं असा पॅटर्न महाराष्ट्रात रुजू लागलाय. 2019 पासून ते आज पर्यंत या पॅटर्नची होत आहे. 2019 मध्ये राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती तुटली आणि त्यानंतर कुणाचं सरकार येईल अशी
बापरे! माहिमच्या समुद्रात नवीन हाजी अली तयार करण्याचा प्रयत्न? राज ठाकरे यांनी थेट पुरावाच दाखवला
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज गुढीपाडव्याच्या सभेत स्क्रिनवर माहीमची एक जागा दाखवली. या व्हिडीओत माहीममध्ये भर समुद्रात दर्गा बांधला जात असल्याचं त्यांनी निदर्शनास आणनू दिलं. तसेच समुद्रातील
PM Modi यांनी लाँच केले Call Before u Dig अॅप! ना पाइपलाइन तुटेल.. ना केबल कनेक्शन हलणार, वर्षाचे 3 हजार कोटी वाचणार?
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित एका कार्यक्रमात भारताच्या तंत्रज्ञानविषयक प्रगतीवर महत्त्वाचे मुद्दे मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात
Big Breaking! एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदार-खासदारांसह ‘या’ तारखेला अयोध्या दौऱ्यावर जाणार
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्याची तारीख अखेर ठरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या 6 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती स
कृषीमंत्री सत्तार आले, पाच मिनिटांत पाहणी आणि फोटोसेशन; शेतकऱ्यांसासोबत चहा पिऊन निघून गेले, जिल्ह्यात चर्चा काय?
नाशिक : सलग दोन आठवडे राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून भरपाईची मागणी केली जात आहे. त्य
अवकाळी पावसाचा कोकणाला दणका आंबा, काजू पीक आले धोक्यात…
नवी मुंबई: गेल्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि आता कोकणलाही अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडवली आहे.कोकणातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. रत्न