Latest News
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कृषिमंत्र्यांचा मोबाइल नंबर जाहीर
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती मोबाइल क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन राज्य कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.कृषिमंत्र्यांनी स्वत:च्या बंगल्यावरील आणि कार्यालयातील मोबाइल नंबर जाहीर के
Maharashtra Breaking News: शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला प्रचंड यश, मागण्या मान्य; आज आंदोलन मागे घेणार
मुंबई : शेतकऱ्यांचा लाँग मार्च ठाणे जिल्ह्यापर्यंत आलेला आहे. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावर सभागृहात निवेदन सादर करणार आहेत. त्यानंतर शेतकरी आपलं आंदो
अवकाळीचा द्राक्ष बागांना फटका
सध्या रब्बी पिकांच्या काढणीचे दिवस सुरु आहेत. अशातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. पंढरपूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाचा द्राक्ष पिकाला मोठा फटका बसला आहे
सूर्यफुल तेलाच्या दरात १५ टक्क्यांची घट
मागच्या काही काळापासून खाद्य तेलाच्या किंमती वाढल्याने गृहिणींच्या फोडणीवर मर्यादा आल्या होत्या खाद्यतेल बाजारात सध्या नरमाईचे सावट आहे. त्यातच बॅंकिंग क्षेत्रावर संकटाची चाहूल आहे. त्यामुळे सूर्यफ
शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! 31 मार्चपूर्वी शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी
आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकरी या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिले आहेत. शेतकऱ्यांना आता राज्य शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी देण्यात येणार आहे. कर्जमाफी योजनेपासून वंचि
अवकाळी पावसामुळे शेतकरी हतबल
नवी मुंबई: मागच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे, त्यातच आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात हरभरा, गहू, द्राक्ष, करडई, र