Latest News
कापड मार्केट स्थिर मात्र कापूस बाजार अस्थिर
देशात व राज्यात गेल्या हंगामात १२ हजार रुपये असलेले कापसाचे दर (Cotton Rate) यंदा मात्र चार हजार रुपयांनी कमी होत ८ हजार रुपयांवर स्थिरावले आहेत.कृषी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाने याची दखल घेत त्
कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी
राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार १ फेब्रुवारी ते ३१ मार्चदरम्यान विक्री झालेल्या लेट खरीप कांद्याला प्रतिक्विंटल ३५० रुपये प्रति शेतकरी २०० क्विंटल मर्यादित अनुदान मिळणार आहे.
निसर्गाची शेतकऱ्यांवर अवकृपा, आधी अवकाळीचा आणि आता उन्हाचा तडाखा
उन्हाचा चटका वाढू लागल्याने रब्बी हंगामात पेरलेला हरभरा काढून मळणीला सुरुवात यंदा हरभरा पिकाचे उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पुणे, मुंबईत अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर कोण आले, मुंबई, पनवेल, पुणे, रायगड आणि रत्नागिरीत छापेमारी
पुणे : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) महाराष्ट्रात मोठी कारवाई केली आहे. बँकेची फसवणूक प्रकरणात ईडीने ही करवाई केली आहे. या कारवाईत मुंबई, पनवेल, पुणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातून सहा कोटी ६९ लाखांच
लोकांच्या खिशावर होणार परिणाम, आजपासून दुधाच्या दरात पुन्हा वाढ!
सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा नाहीच. आता दुधाच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असून पहाटेच अमूलने गुजरातच्या जनतेला मोठा धक्का दिला आहे.
पश्चिम विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा, या शेतपिकांचे झाले नुकसान, कुठे काय परिस्थिती?
अकोला : अमरावती विभागात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अकोला (Akola) जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही ठिकाणी झाडं रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीला