Latest News
पाच वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे ६ हजार ७१३ जनावरांनी जीव गमवला
नैसर्गिक आप्पती मध्ये मानव जात कितपत दोषी आहे ?? वीज पडणं , पूर येण त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त विविध कारणांनी मानव व प्राणी आपला जीव गमावत असतात.
राज्यातले सत्ताधारी पक्ष 'या' निवडणुकीत ठरले विरोधक!
सांगलीत शिंदे गटाचा भाजपलाच दणका, गोपीचंद पडळकर यांना मोठा झटका, नेमकं काय घडलं?
शेतकऱ्यांनो आपला शेतमाल घरात ठेवण्यापेक्षा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात ठेवा
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात शेतीमाल ठेवताना शासनाने मासिक भाड्याचे दर ठरविले आहेत. हे दर अत्यंत कमी आहेत.
धुळ्यात तुर्कीच्या बाजरीचा प्रयोग यशस्वी - लाखोंचं उत्पन्न
तुर्कीची बाजरी नाव ऐकून थक्क झालात ना ? राज्यात नवं नवीन प्रयोग शेती बाबतीत शेतकरी बांधव करीत असतो.
बिहार मधून आलेले 63 अल्पवयीन मुस्लिम मुले पोलिसांच्या ताब्यात
राज्यात मन सुन्न करणाऱ्या बातम्या घडत च असतात. तशीच एक घटना कोल्हापूर मध्ये घडलीये. ६३ अल्पवयीन मुस्लिम मुलांना घेऊन जाणारा एक ट्रक कोल्हापूर पोलिसांनी पकडला आहे.
आधी 25 कोटींच्या वसूलीचा, आता 30 लाखांचे घड्याळ चोरल्याचा आरोप; समीर वानखेडे यांच्या अडचणीत आणखी वाढ
एनसीबीचे मुंबई झोनचे माजी डायरेक्टर यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. आर्यन खानप्रकरणी 25 कोटीच्या वसूलीच्या प्रकरणी वानखेडे यांना सीबीआयने चौकशीसाठी बोलावले आहे.