Latest News
मंत्रालयात वेगाने हालचाली, जुन्या फायली काढल्या जाताहेत, सरकार जाणार? नाना पटोले यांचं सूचक वक्तव्य काय?
मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. तब्बल नऊ महिन्याच्या युक्तिवादानंतर ही सुनावणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. हा निकाल कधीही येण्य
Modi’s Mega Plan : 20 लाख लोकांना रोजगार! मोदी सरकारचा मेगा प्लॅन, तुम्हीआहात का तयार?
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वीच (Lok Sabha Election) पडघम वाजू लागले आहेत. पुढील वर्षी लोकसभेच्या आणि काही राज्यांच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. त्यासाठी आतापासूनच सर्व पक्षांनी
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कृषिमंत्र्यांचा मोबाइल नंबर जाहीर
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती मोबाइल क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन राज्य कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.कृषिमंत्र्यांनी स्वत:च्या बंगल्यावरील आणि कार्यालयातील मोबाइल नंबर जाहीर के
Maharashtra Breaking News: शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला प्रचंड यश, मागण्या मान्य; आज आंदोलन मागे घेणार
मुंबई : शेतकऱ्यांचा लाँग मार्च ठाणे जिल्ह्यापर्यंत आलेला आहे. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावर सभागृहात निवेदन सादर करणार आहेत. त्यानंतर शेतकरी आपलं आंदो
अवकाळी पावसामुळे शेतकरी हतबल
नवी मुंबई: मागच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे, त्यातच आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात हरभरा, गहू, द्राक्ष, करडई, र
Kisan Long march: आंदोलक शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या CM-DCM यांनी केल्या मान्य, पण आंदोलन मागे घेणार नाही किसान सभा
मुंबई: विविध मागण्यांसाठी नाशिकवरून मुंबईच्या दिशेने निघालेला शेतकऱ्यांचा लॉंग मार्चला अखेर यश आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलक शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या, अशी माहिती आमदार व