Latest News
अमरावती जिल्ह्यातील संत्र्याच्या आंबिया बहाराला बसला तब्बल 750 कोटींचा फटका
वाढते तापमान, अवकाळी पाऊस आणि गारपिटमुळे संत्रा उत्पादनावर होणार थेट परिणाम अमरावती जिल्ह्यातील वरुड,मोर्शी, चांदूर बाजार,अचलपूरसह अनेक भागात
साखर आयुक्तांचा २२ कारखान्यांना दणका ; तब्बल १७६ कोटींचा ठोठावला दंडदंड
यंदाच्या ऊस गाळप हंगामात विनापरवाना ऊस गाळप केल्याप्रकरणी राज्यातील २२ कारखान्यांवर साखर आयुक्तांनी (Sugar Commissioner) कारवाई करत दणका दिला आहे.
तांदूळ घेतांना काळजी घ्या! नाशिक पोलिसांनी केला तांदळाचा भंडाफोड, इगतपुरीच्या गोदामात काय सापडलं?
काळ्या बाजारातील लाखो रुपयांच्या तांदळावर छापा, नाशिक पोलिसांच्या कारवाईत कुठलं कनेक्शन?
Organic Farming : महात्मा फुले कृषी विद्यापीठात सेंद्रिय शेतीचे प्रयोग
रासायनिक निविष्ठांच्या असंतुलित वापराचे माती, शेती, पर्यावरण आदींवर प्रतिकूल परिणाम होत आहेत. रासायनिक निविष्ठांच्या किमतीही वाढल्या आहेत.
मुंबई APMC प्रशासन संचालक मंडळ विना करू शकतो मान्सूनपूर्वी कामे
मुंबई APMC मध्ये संचालक मंडळाच्या कोरम पूर्ण न झाल्याने सध्या संचालक मंडळावर टांगती तलवार आहे . संचालक मंडळाच्या वैठक होत नसल्याने बाजार समितीचे धोरणात्मक निर्णय होत नाही असे सांगण्यात येत आहे, मात्र
BIG BREAKING | फुल अँड फायनल, शरद पवार हेच अध्यक्ष, पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharadn Pawar) यांनी आज अखेर पत्रकार परिषद घेऊन गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या विविध घडामोडींवर भाष्य केलं. शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी ‘लोक माझ्य