Latest News
रब्बी हंगामातील पिकांवर बळीराजा अवलंबून..
रब्बी हंगामातील पिकांना चांगला भाव मिळावा, यासाठी बळीराजा अपेक्षा लावून आहे. खरीप हंगामातील पिकांना हमीभाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली होती. मात्र आता रब्बी हंगामातील पिकांना
Big Breaking :अवघ्या देशाची उत्कंठा शिगेला, उरले फक्त काही दिवस, सत्तासंघर्षाचा निकाल कधी? वाचा सरन्यायाधीश काय म्हणाले?
सामान्यांचं सरकार म्हणून ओळख सांगणारं एकनाथ शिंदे यांचं सरकार खरंच वैध आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी जनताही या निकालाच्या प्रतीक्षेत आहे. हा निकाल आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
एकनाथ शिंदे यांचा विधान परिषदेत ठाकरे गटाला झटका देण्याच्या हालचाली, मुख्यमंत्र्यांची नेमकी रणनीती काय?
विधानसभे पाठोपाठ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधान परिषदेतही शिवसेना पक्षावर अधिकार सांगण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.विधान परिषदेत शिवसेनेचा प्रतोद नेमण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी उपसभाप
९५ किलो वांग्याची विक्री, पदरात फक्त ६६ रुपये
वांग्याचे उत्पादन करणारा शेतकरी आता संकटात सापडला आहे. कारण सध्या वांग्याच्या दरातही घसरण झाली आहे. एका शेतकऱ्याला ९५ किलो वांग्याचे फक्त ६६ रुपये मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे.सध्या राज्यातील कांदा
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आज PM किसानचा तेरावा हफ्ता होणार जमा
शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. २७ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तेरावा हफ्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार याची प
कांदा गडगडला! नव्या दराने बळीराजा उपाशी, भाव वाचून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी
नवी मुंबई:कांदा म्हटलं की प्रत्येकाच्या स्वयंपाक घरातील राजा आहे. भाज्यांपासून मासाल्यापर्यंत ते थेट कोशिंबीरचा हा अविभाज्य घटक असल्याने जेवणामध्ये कांदा महत्त्वाचा आहे. पण आता कांद्याचे भाव इतके वाढल