Latest News
देशातील बाजारात तुरीची आवक कमीच बाजारभावात तेजीच
देशातील बाजारात तुरीचे दर तेजीत आहेत. ऐन हंगामात तुरीच्या दरात वाढ झाल्यामुळं सरकारही ॲक्शन मोडमध्ये आहे.
काल नाशिक, आज अहमदनगर आणि आता धाराशिव, 24 तासांच्या आत मुख्यमंत्र्यांचा दौऱ्यांचा धडाका
राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. या नुकसानीमुळे शेतकरी अक्षरश: हवालदिल झाले आहेत.
कलिंगडाची आवक वाढली - प्रति दिन ७०० टनपेक्षा जास्त आवक; वाढली मागणी
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रत्येक वर्षी मार्च ते मे दरम्यान सर्वाधिक आवक आंब्याची होत असते.
साखर झाली ‘कडू’! भाव वाढीचे संकेत, किचनचे बजेट कोलमडणार
देशात सध्या साखरेची (Sugar Demand) प्रचंड मागणी आहे. पण उत्पादन घटल्याने यंदा किचनमधील गोडवा हरवू शकतो. साखरेचे भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. ग्राहकांना आता घरातील डाळ-धान्यासह साखरेच्या महागाईच्या (S
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठ फिरताच पुन्हा अवकाळीचा फटका; ‘इथे’ पडला मुसळधार पाऊस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नुकसानग्रस्त भागातील पाहणी दौरा नुकताच पार पडला आहे. यामध्ये एकनाथ शिंदे हे नाशिकच्या सटाणा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्य
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वात मोठा झटका देण्यामागचं कारण काय?
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जाच थेट रद्द केला आहे. निवडणूक आयोगाची खरंतर ही मोठी कारवाई आहे.