Latest News
कर्मचाऱ्यांच्या संपाचा शेतकऱ्यांवर परिणाम स्वाभिमानी संघटनेने शेतकऱ्यांसह थेट स्मशानभूमीच गाठली
बुलढाणा : गेल्या दहा ते बारा दिवसापासून राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यावर शेतकऱ्यांसाठी किंवा शेतकरी हिताचे कुठलेही निर्णय घेण्यात आले नाही. तसेच दररोज कुठल्या ना कुठल्या विभागात संप सुरू आ
अवकाळीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका,मका,तूर, ज्वारीसह सगळं पीक मातीत…
गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. रब्बी हंगामामध्येच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांकडे सरकारने
Onion Farmer : कांदा निर्यात बंद झाल्याने भावात घसरण ;कांदा साठवणूक करणाऱ्यांकडून शेतकऱ्यांना केला जातो दिशाभूल!
नवी मुंबई : सध्या कांद्यावरून गल्ली ते दिल्ली पर्यंत राजकरण सुरु आहे ,कांद्याच्या उत्पादनात वाढ झाल्याने दरात मोठी घसरण झाली आहे.याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यामध्ये असे सांगण्यात येत आहे कि कां
शेतकऱ्यांकडून कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध
किसान सभेच्या वतीने नाशिक ते मुंबई (Nashik) असा शेतकऱ्यांचा लाँग मार्च (Long March) काढण्यात येत आहे.. विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने हा लाँग मार्च काढण्यात येत आहे. शेतमालाचे पडलेले भाव हक्का
सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी संपली, उद्या काय होणार? निकालाचं काऊंटडाऊन सुरु होणार?
नवी दिल्ली | सुप्रीम कोर्टात (Supreme court) सुरु असलेली सत्तासंघर्षाची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. कोर्टातील आजची सुनावणी अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर संपली. शिंदे गटाचे वकील हरीश साळवे (Har
खुल्या बाजारात हरभऱ्याची कमी दरानं खरेदी
हरभऱ्याला शासनाचा हमीभाव 5 हजार 335 रुपये इतका आहे. तर खुल्या बाजारात याच हरभऱ्याला व्यापारी कमी भाव देत आहेत.खुल्या बाजारात हरभरा 4 हजार 300 रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात आहे.शेतकऱ्यांना जवळपास