Latest News
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये कांदा, बटाटा व लसणाची अनधिकृत व्यापार जोरात ,संचालक व APMC प्रशासन जोमात!
आम्ही संचालकांची माणसं, आमच कोण वाकडं करणार’? बाजार समितीच्या नोटिसनंतरही भाजीपाला मार्केटमध्ये कांदा, बटाटा आणि लसणाचा व्यापार सुरुच! या अनाधिकृत व्यापारच्या फ़ायदा बाज़ार समितिला नसताना ठराबिक
मुंबई APMCच्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा घाट ?
बाजारातील जीर्ण बांधकामासाठी बिल्डरांसोबत पार्टनरशिप मसाला मार्केट खड्यात,मार्केट संचालक बिल्डरच्या अड्ड्यात
पावसाने झोडपल्याने कोकणात भात पीक धोक्यात
कोल्हापूरला परतीच्या पावसाचा दणका सांगली द्राक्ष छाटणीचे नियोजन कोलमडले जळगाव जिल्ह्यात वादळी पाऊस वाशिम जिल्ह्यात सोयाबीन काढनिळा फटका मराठवाड्यात सोयाबीन कापूस उत्पादकांचे चिंता वाढली
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांचे दर ३० टक्क्यांनी घसरले
बाजारात ग्राहक नसल्याने मालाला उठाव नाही पावसामुळे मार्केट मधील ४० टक्के माल पडून
मुंबई APMC भाजीपाला ,फळ मार्केट संचालकांकडून आपल्या गाळेवर अनधिकृत बांधकाम!
मुंबई APMC भाजीपाला व फळ मार्केटच्या दुरव्यवस्थेला स्वतः व्यापारी जबाबदार! भाजीपाला आणि फळ मार्केटमध्ये जवळपास २००० अनधिकृत बांधकाम मार्केटमध्ये जवळपास ८० टक्के वयापारी आपल्या गाळे दिले भाडे
शिंदे- फडणवीस सरकार आल्यापासून शेतकरी करतात आत्महत्या-अजित पवार
नवी मुंबई : शेतकरी आत्महत्यांवरून अजित पवार यांनी गंभीर आरोप केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्यापासून रोज शेतकरी आत्महत्या घडतायत.रोज 3 ते 4 शेतकरी आत्