Latest News
अवकाळीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका,मका,तूर, ज्वारीसह सगळं पीक मातीत…
गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. रब्बी हंगामामध्येच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांकडे सरकारने
Breaking | सुप्रीम कोर्टात नव्या पाहुण्याची एंट्री, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी कुणाची ओळख करून दिली?
महाराष्ट्राचंच नव्हे तर अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या सुप्रीम कोर्टाच्या (Supreme court) सत्तासंघर्षात एकापेक्षा एक तगडे युक्तिवाद मांडले जात आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध एकनाथ शिंदे (E
भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी दावा केलेला महाराष्ट्रातील राजकीय भूकंप आज घडला, भाजपात नेमका कुणा-कुणाचा पक्ष प्रवेश?*
मुंबई: महाराष्ट्रात 14 तारखेला मोठा राजकीय भूकंप येईल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेला. त्यांच्या या दाव्यानुसार आज भाजपात महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपा
मुंबई APMC भाजीपाला मार्केट मधील आजची आवक आणि बाजारभाव
मुंबई apmc घाऊक भाजारत भाज्यांच्या दरात चढ उतार दिसून येत आहे.. . मुंबई apmc भाजीपाला घाऊक मार्केट मध्ये आज ६०० गाड्यांची आवक झाली असून भाज्यांच्या दारात झालेली चढ जाणून घेऊया .. मुंबई APMC भाजीपा
Onion Farmer : कांदा निर्यात बंद झाल्याने भावात घसरण ;कांदा साठवणूक करणाऱ्यांकडून शेतकऱ्यांना केला जातो दिशाभूल!
नवी मुंबई : सध्या कांद्यावरून गल्ली ते दिल्ली पर्यंत राजकरण सुरु आहे ,कांद्याच्या उत्पादनात वाढ झाल्याने दरात मोठी घसरण झाली आहे.याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यामध्ये असे सांगण्यात येत आहे कि कां
शेतकऱ्यांकडून कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध
किसान सभेच्या वतीने नाशिक ते मुंबई (Nashik) असा शेतकऱ्यांचा लाँग मार्च (Long March) काढण्यात येत आहे.. विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने हा लाँग मार्च काढण्यात येत आहे. शेतमालाचे पडलेले भाव हक्का