Latest News
वादळी पावसात टरबूज, खरबूज गळून पडले या कवडीमोल भावात करावी लागतेय विक्री
जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा फटका टरबूज आणि खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना बसला. काही ठिकाणी तुरळक गारपिटीमुळे फळांना तडे गेले आहेत, तर दुसरीकडे बाजारपेठेत दरही कमी झाल्याने शेतकरी अड
शिंदे-फडणवीस यांच्या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, दोनच शब्दात वर्णन!
मुंबई : महाविकास (Mahavikas Aghadi) आघाडी सरकार उलथवून टाकल्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने 2023-24 या वर्षासाठीचा पहिला अर्थसंकल्प (Maharashtra Budget) मांडला. राज्यातील शेतकरी, महिला, तरु
शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपये देणार, पीक विम्याचा हप्ता सरकार देणार; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
मुंबई:देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून पहिलाच अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयात पीक विमा घेता येणार
‘अब की बार किसान सरकार’ तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचं चाललंय काय? राजू शेट्टी, शंकर अण्णा धोंडगेंसह शेतकरी नेत्यांच्या गाठीभेठी, राजकीय चर्चांना उधाण
तेलंगणा (Telangana) राज्याचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समिती या राजकीय पक्षाचे सर्वेसर्वा के चंद्रशेखर राव (Chandrashekhar rao) सध्या पक्षाच्या विस्तारासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी महाराष्ट्रातील
Income Tax Notice : बापरे, भाजी विक्रेत्याला इतक्या कोटींची नोटीस!, आकडा पाहून येईल आकडी
नई दिल्ली : जगात केव्हा काय घडेल काही सांगताच येत नाही. आता उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) या भाजीपाला विक्रेत्याचं उदाहरणच घ्या ना, काबाडकष्ट करुन घराचा गाडा हाकता हाकताना त्याला नाके नऊ आले आहे. घ
कांदा खरेदीबाबत नाफेडने बाजारात हस्तेक्षेप करावा, केंद्र सरकारचे निर्देश
केंद्र सरकारनं कांदा खरेदीबाबत बाजारात तत्काळ हस्तक्षेप करण्याचे नाफेड आणि नॅशनल कन्झ्युमर्स को-ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला निर्देश दिले आहेत.कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहि