Latest News
यंदा अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन
केंद्र सरकारने २०२२-२३ च्या हंगामातील पीक उत्पादनाचा दुसरा सुधारित अंदाज जाहीर केला. या अंदाजात सरकारने गहू आणि तांदूळ उत्पादन विक्रमी पातळीवर पोहोचेल, असा अंदाज जाहीर केला आहे तर त्याबरोबरच मका, हरभ
मोसंबी झाडावर रोगाचे थैमान सुरू
जालन्याची मोसंबीमुळे मोठी ओळख आहे. मोसंबी बाजरपेठेमध्ये यंदा १०० ते १५० टन मोसंबीची आवक होत आहे.. मात्र, यंदा मोसंबी झाडावर वाढलेल्या मंगू रोगाचा प्रकोपामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. मंगूच्या प्राद
महाशिवरात्री निमित्ताने कलिंगड व खरबूजची मागणी वाढली
नवी मुंबई : मुंबई Apmc फळ मार्केटमध्ये कलिंगड व खरबूजची मागणी वाढली आहे . येत्या २ दिवसांवर महाशिवरात्री उत्सव येऊन ठेपला आहे . यानिमित्त सर्वत्र खखरेदीची रेलचेल सुरु आहे त्याचप्रमाणे मुंबई apmc मध
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! सूक्ष्म सिंचनासाठी 70 हजार शेतकऱ्यांना डायरेक्ट फायदा
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता, देशातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून तसेच वेगवेगळ्या राज्यातील राज्य शासनाच्या माध्यमातून कल्याणका
बळीराज्याची सेंद्रिय शेतीकडे वाटचाल
खतांच्या वाढत्या किमती आणि रासायनिक द्रव्यांची फवारणी यामुळे शेतीतील उत्पादन खर्च वाढत होता. त्यासोबत रासायनिक खतांनी कीटकनाशके यांच्या वाढत्या प्रमाणामुळे जमिनीची पोतही खालवत होती. या गोष्टी लक्षात घ
ना बोनस, ना चुकारे केवळ आश्वासनाचे पोवाडे
धान्य उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पंधरा हजार रुपये बोनस देण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केली होती. त्या घोषणेला दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी या