Latest News
3 वर्षाचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला? थेट सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचाच सवाल
नई दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आजच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी थेट राज्यपालांच्या कृतीवरच आक्षेप घेतला. यावेळी त्यांनी राज्यपाला
फळ मार्केटमध्ये अनधिकृत बांधकामासाठी मुंबई APMC सचिवांची 'अर्थ' पूर्ण ' अभय' योजना?
नवी मुंबई : मुंबई APMC फळमार्केटमध्ये राजरोजपणे अनधिकृत बांधकाम सुरु आहे...हे बांधकाम मार्केट संचालक यांच्या J विंग मध्ये सुरु आहे . महत्वाची बाब म्हणजे फळ मार्केट संचालकांनी स्वतःच्या गाळ्यामध्ये
Allert | राज्यातले 2 मृत्यू H3N2 मुळेच झाले का? आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची महत्त्वाची माहिती
मुंबई | राज्यात एकिकडे कोव्हिडच्या रुग्णांमध्ये नव्याने वाढ होत आहे तर H3N2 संसर्ग झालेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी यावरून महत्त्वाची माहिती दिली.अहमदनगर (Ahmedn
खुल्या बाजारात हरभऱ्याची कमी दरानं खरेदी
हरभऱ्याला शासनाचा हमीभाव 5 हजार 335 रुपये इतका आहे. तर खुल्या बाजारात याच हरभऱ्याला व्यापारी कमी भाव देत आहेत.खुल्या बाजारात हरभरा 4 हजार 300 रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात आहे.शेतकऱ्यांना जवळपास
मुंबई APMC कांदा बटाटा मार्केट मधील आवक आणि बाजारभाव
मुंबई apmc कांदा बटाटा मार्केट मध्ये एकूण १४२ गाड्यांची आवक झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया कांदा बटाटा आणि लसणाची आजची आवक व दर .. मार्केट मध्ये कांद्याच्या प्रत्येकी ९९ गाड्या आल्या असून कांदा
कर्मचाऱ्यांच्या संपाचा शेतकऱ्यांवर परिणाम स्वाभिमानी संघटनेने शेतकऱ्यांसह थेट स्मशानभूमीच गाठली
बुलढाणा : गेल्या दहा ते बारा दिवसापासून राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यावर शेतकऱ्यांसाठी किंवा शेतकरी हिताचे कुठलेही निर्णय घेण्यात आले नाही. तसेच दररोज कुठल्या ना कुठल्या विभागात संप सुरू आ