Latest News
मराठवाड्यात निसर्गाचा कहर! पावसाने 50 बळी, 5 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान, 15 लाख शेतकरी उद्ध्वस्त
मुसळधार पावसाने मराठवाड्यात हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत 50 मृत्यू, 5.62 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान, 15.78 लाख शेतकरी उद्ध्वस्त. नांदेड, हिंगोली सर्वाधिक प्रभावित 1,049 जनावरे मृत्यूमुखी, 3,388
मुंबई APMC प्रशासक नियुक्तीवर विकास रसाळ यांचा खुलासा : “माझी नियुक्ती कायदेशीर आहे
मुंबई APMC प्रशासक नियुक्तीवर निर्माण झालेल्या वादाला उत्तर देताना विकास रसाळ यांनी स्पष्ट केले की त्यांची नियुक्ती पूर्णपणे कायदेशीर असून पणन कायद्यातील कलम १६ (अ) नुसार झाली आहे.
जळगावमध्ये केळी समूह विकास केंद्र – शेतकऱ्यांसाठी जागतिक बाजारपेठेचे दरवाजे उघडे
जळगाव जिल्ह्यातील केळी पिकाला केंद्र सरकारकडून ‘समूह विकास केंद्र’ दर्जा मिळाला असून, या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेत थेट प्रवेश मिळणार आहे. निर्यात, पायाभूत सुविधा आणि आर्थिक सहाय्यामुळ
राज्यातील सर्व गावांत ‘फार्मर कप’; 15 हजार शेतकरी उत्पादक गट स्थापन करण्याचा संकल्प
राज्यातील सर्व गावांत ‘फार्मर कप’ उपक्रम राबवला जाणार असून २०२६-२७ पर्यंत १५ हजार शेतकरी उत्पादक गट स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि नैसर्गिक शेतीला चालना देण
बाजार समितीच्या उत्पन्नवाढीचा मंत्र —शिस्त, टीमवर्क आणि नव्या संधी : प्रशासक विकास रसाळ
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रशासक विकास रसाळ यांनी शिस्त, टीमवर्क आणि नवीन संधींवर भर देत उत्पन्नवाढीचा नवा मार्ग दाखवला. शेतकरी, व्यापारी, अधिकारी व कर्मचारी यांची एकत्रित कामगिरी समितीला सबळ क
सणासुदीत दिलासा! ‘भारत’ ब्रँडचे तांदूळ, पीठ आणि कांदा आता परवडणाऱ्या दरात
केंद्र सरकारच्या उपक्रमामुळे ‘भारत’ ब्रँडचे तांदूळ, गव्हाचे पीठ आणि कांदा बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध होणार. नाफेडच्या फिरत्या व्हॅन आणि प्रमुख रिटेल स्टोअर्समध्ये विक्री सुरू.