Latest News
कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन करावे, शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे CM एकनाथ शिंदेंचे निर्देश
मुंबई : राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून राज्यात 1 ते 11 जून पर्यंत संपूर्ण जून महिन्याच्या सरासरीच्या 36 टक्के पाऊस झाला आहे. त्यादृष्टीने कृषी वि
ADR चा धक्कादायक Report : लोकशाहीच्या मंदिरात निवडून आलेले नवनिर्वाचित खासदारांवर गंभीर गुन्हे, बलात्कार, खुनाचा प्रयत्न
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क: 18 लोकसभेसाठी मतदान होऊन 4 जून रोजी खासदारांनी विजय मिळविला आहे. यंदा 543 खासदार निवडून आले आहेत. या 543 खासदारांपैकी 46 टक्के खासदारांवर ( 251 ) गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्य
महाराष्ट्रातल्या भाजपाच्या पराभवाची 5 मोठी कारणं काय आहेत?
पाच वर्षांपूर्वी 23 जागा जिंकणाऱ्या भाजपाला यंदा राज्यात फक्त 9 जागा मिळाल्या.
अजित पवार गोटातील आमदार अस्वस्थ? मुख्यमंत्र्यांनी बोलवली बैठक, राज्यात एकामागून एक वेगाने घडामोडी
मुंबई : लोकसभा निकालाने राज्यातील समीकरणे बदलली आहेत. मोठ्या यशाची अपेक्षा असताना पदरात पराभव आल्याने महायुतीला आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. पराभवाची कारणं शोधली जात आहे.
बच्चा बडा हो गया...बारामतीच्या निकालानंतर रोहित पवारांचा अजितदादांना टोला
पुणे: लोकसभेचा निवडणुकीचा निकाल हळूहळू स्पष्ट होत आहे. महाविकास आघाडीने राज्यात मोठी मुसंडी मारली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतरही महाविकास आघाडीने मोठं यश निवडणुकीत मिळवल्याचं दिस
वियाणे, खते व किटकनाशके योग्य दर्जाचे, योग्य वेळी व योग्य किमतीत मिळावी त्यासाठी तक्रार निवारण कक्ष
बीड: बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वर्ष २०२४-२५ मध्ये कृषि निविष्ठा वियाणे, खते व किटकनाशके योग्य दर्जाचे, योग्य वेळी व योग्य किमतीत मिळण्याच्या दृष्टीने तसेच तालुका निहाय पुरवठा होणाऱ्या निविष्ठांची व