Latest News
सरकार स्थापनेला उशीर, अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना फटका
-राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जोरदार अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. राज्यभरात 1947 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालं. ज्यात 2 लाख 54 हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
सस्पेन्स संपला! CM पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव फायनल
मुंबई:विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, महायुतीने घवघवीत यश मिळवत दुसऱ्यांदा सत्ता खेचून आणली. मात्र भारतीय जनता पक्षाकडून अद्यापही मुख्यमंत्री पदी कोणाची वर्णी लागणार? याबाबत मात्र कोणतीही घोषणा करण्य
मुंबई APMC घनकचरा विभाग व स्वच्छता अधिकारी यांच्या भोंगळ कारभार; दाना मार्केट मैं \
मुंबई APMC मार्केटमधील रस्ते झाडताना जमा होणारा कचरा जमा करण्याचा त्रास आणि वेळ वाचवण्यासाठी तसेच कंत्राटदाराला फायदा करण्यासाठी बाजार समितीचे घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता अधिकाऱ्याने नवीन उपक्रम राबव
शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला, मोदी- शाहांचा निर्णय मान्य करणार
ठाणे -एकनाथ शिंदे यांनी आपली भूमीका स्पष्ट करत मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला आहे. मुख्यमंत्री कोणाला करायचं आहे त्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी घ्यावा.
लाल मिरचीच्या दरात मोठी वाढ होणार? तर शेवग्याची शेंग 400 रुपयांवर
नवी मुंबई : विधानसभा निवडणूक संपल्यानंतर आज मुंबई Apmc संचालक मंडळाची बैठक मुंबई Apmc प्रशासकीय इमारतीत पार पडली. सदर बैठकीत धान्य मार्केटमधील W विंगमधील अनधिकृत बांधकामचा मुद्दा गाजला. या नंतर संचाल
मुंबई APMC धान्य मार्केट अनधिकृत बांधकाम ठिकाणी संचालकांची पाहणी दौरा
नवी मुंबई : विधानसभा निवडणूक संपल्यानंतर आज मुंबई Apmc संचालक मंडळाची बैठक मुंबई Apmc प्रशासकीय इमारतीत पार पडली. सदर बैठकीत धान्य मार्केटमधील W विंगमधील अनधिकृत बांधकामचा मुद्दा गाजला.