Latest News
पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मिलेट महोत्सवाचे उद्घाटन
पुणे: आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या पौष्टिक तृणधान्याचा नागरिकांनी दैनंदिन आहारामध्ये समावेश करुन आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवावे, असे आवाहन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
शेतकरी उत्पादक संस्था बळकट करण्याचे शासनाचे प्रयत्न -पणन मंत्री अब्दुल सत्तार
पुणे: राज्यातील शेतकरी उत्पादक संस्था अधिक बळकट, सक्षम व्हावी याकरीता या संस्थांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार दिली.
श्रीमंत शेतकऱ्यांना बसणार झटका? \
एपीएमसी न्यूज डेस्क : टॅक्स प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी श्रीमंत शेतकऱ्यांवर केंद्र सरकार आयकर बसविण्याचा विचार करत असून लवकरच मांडल्या जाणाऱ्या अंतरिम बजेटमध्ये या निर्णय होऊ शकतो असे सांगण्यात येत
राज्यात गुंतवणुकीचा ओघ, दोन लाख जणांना मिळणार रोजगार, वाचा कोणकोणते मोठे उद्योग येणार
मुंबई | महाराष्ट्रातील गुंतवणूकवरुन गेल्या वर्षभरापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु होते. महायुतीकाळात महाविकास आघाडीपेक्षा जास्त गुंतवणूक आल्याचा दावा सत्ताधारी करत होते.
मुंबई-नाशिक महामार्गावर सिनेस्टाईल दरोडा, कोट्यवधींचे सोन्याचे बिस्कीट आणि दागिने लंपास
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गाने दररोज लाखो वाहनं धावतात. या महामार्गाने ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. कारण या महामार्गावरुन वेगवेगळ्या महत्त्वाच्या शहरांपर्यंत रस्ता जातो.
विषमुक्त शेती आणि विषमुक्त कृषी उत्पादने ही काळाची गरज – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सातारा :- या देशातील पहिले वैज्ञानिक शेतकरीच होते. त्यांनी शेतीतून सोनं पिकवले. अन्नधान्याच्या वस्त्रांच्या समृद्धीकडे नेले. पण जेव्हापासून मोठ्या प्रमाणात रसायनांचा उपयोग शेतीमध्ये सुरू झाला.