Latest News
BIG BREAKING | समीर वानखेडे यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा अटकेपासून संरक्षण, पण…, नेमके निर्देश काय?
मुंबईतून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मुंबई हायकोर्टाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
अमरावती बाजार समितीची सत्ता काँग्रेसच्या हाती, अंगणवाडी सेविकेच्या मुलाची बाजार समितीच्या सभापतीपदी निवड
राज्यात बाजार समित्यांच्या निवडणुका पार पडल्या. बाजार समिती आपल्या ताब्यात राहावी, यासाठी बहुतेक सर्व पक्षांनी प्रयत्न केले.
शेतकऱ्यांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पगाराइतके उत्पन्न मिळावे
खेड्यातील नागरिकांनाही जगता आले पाहिजे, अशी धोरणे सरकारने राबण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना किमान चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पगाराइतका त्यांच्या शेतीमालातून उतन्न मिळाले पाहिजे, अशी मागणी जय शिवरायचे
पुण्यातील अमेरिकन व्यक्तीने शेतकऱ्यांसाठी बनवला मायक्रो सोलर पंप, शेतकऱ्यांची वर्षभरात किती होते बचत
भारतीय अर्थव्यवस्थेचा डोलारा कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. देशातील कोट्यवधी लोकांसाठी शेती हा उपजिवेकेचे साधन आहे. अजून देश कृषीप्रधान म्हटला जातो.
शेतकऱ्यांचा राग अनावर टोमॅटो विकण्याऐवजी रस्त्यावर फेकले
लाखो रुपये खर्च करूनही टोमॅटो लागवड करून कवडीमोल भाव २० किलोच्या टोमॅटो कॅरेटला फक्त २० ते ३० रुपये भाव नाशिक जिल्ह्यात कांद्यापाठोपाठ टोमॅटोचे भाव घसरले संतप्त शेतकऱ्यांनी टोमॅटो विकण्याऐ
राज्यातले सत्ताधारी पक्ष 'या' निवडणुकीत ठरले विरोधक!
सांगलीत शिंदे गटाचा भाजपलाच दणका, गोपीचंद पडळकर यांना मोठा झटका, नेमकं काय घडलं?