Latest News
शेतकऱ्यांच्या हातात बळी नांगर आहे हे विसरू नका - सदाभाऊ खोत यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना इशारा
देशी दारूच्या क्वॉर्टर एवढी किंमत तरी एक लिटर दुधाला द्या सदाभाऊ खोत यांची उद्विग्न मागणी
कृषी सेवा केंद्राचा मनमानी कारभार उघडकीस, शेतकऱ्यांनीच केला प्रकरणाचा खुलासा
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या कमी शिक्षणाचा फायदा घेत कृषी सेवा केंद्रांकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पालघरमध्ये उघडकीस आला आहे.
अकोल्यात ‘त्या’ कथित धाडी संदर्भात ४५ अधिकाऱ्यांना कृषी संचालकांचे फर्मान, हाजिर हो…चे दिले आदेश
अकोला: अकोल्यातील धाड प्रकरणात सर्व अधिकाऱ्यांना शनिवारी पुण्यात बोलवले आहे. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या ४५ अधिकाऱ्यांना पुण्यात येण्याचे फर्मान राज्याचे कृषी संचालकांनी सोडले आहे. त्या विषयावर आज बैठ
Currency Note : या नोटा गेल्या कुणीकडे, छापण्यात आल्या, पण 88 हजार कोटींच्या नोटा सापडेना, RTI मधील खुलाशाने यंत्रणेची उडाली झोप
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या (PM Narendra Modi) दोन कार्यकाळात पहिल्यांदा 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी झाली होती.
गटार लाइनची सफाई नव्हे ही तर Apmc च्या तिजोरीची सफाई
सचिव साहेब जरा गटार लाइनच्या सफाई कडे देखील लक्ष द्या.मार्केटचे संचालक रुबाबात , मार्केट बुडतय पाण्यात. मार्केटमधील कामांच्या नावाने बोंबाबोंब
BIG BREAKING | प्रकाश आंबेडकर यांच्याकडून औरंगजेबाच्या समाधीला भेट, औरंगाबादमधील मोठी घटना
औरंगाबाद : महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चर्चा घडवणारील मोठी बातमी समोर आली आहे.