Latest News
पाच वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे ६ हजार ७१३ जनावरांनी जीव गमवला
नैसर्गिक आप्पती मध्ये मानव जात कितपत दोषी आहे ?? वीज पडणं , पूर येण त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त विविध कारणांनी मानव व प्राणी आपला जीव गमावत असतात.
बिहार मधून आलेले 63 अल्पवयीन मुस्लिम मुले पोलिसांच्या ताब्यात
राज्यात मन सुन्न करणाऱ्या बातम्या घडत च असतात. तशीच एक घटना कोल्हापूर मध्ये घडलीये. ६३ अल्पवयीन मुस्लिम मुलांना घेऊन जाणारा एक ट्रक कोल्हापूर पोलिसांनी पकडला आहे.
ठाकरे गट कोंडीत तर शिंदे गट ॲक्शन मोड वर
दररोज नवनवीन बातम्या कानावर पडत असतात. महाराष्ट्राच्या जनतेच लक्ष सध्याच्या राजकारणावर आहे. राज्यातील सत्तासंघर्ष कधी स्थीर होई याची कल्पना कुणी करूच नाही शकत.
आधी 25 कोटींच्या वसूलीचा, आता 30 लाखांचे घड्याळ चोरल्याचा आरोप; समीर वानखेडे यांच्या अडचणीत आणखी वाढ
एनसीबीचे मुंबई झोनचे माजी डायरेक्टर यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. आर्यन खानप्रकरणी 25 कोटीच्या वसूलीच्या प्रकरणी वानखेडे यांना सीबीआयने चौकशीसाठी बोलावले आहे.
Mashroom : अशी सुरू करा मशरूमची शेती, ४५ दिवसांत कमाई होणार सुरू
छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मशरूमची शेती फायदेशीर होऊ शकते. या मशरूम शेतीसाठी जास्त जमीन किंवा पैशांची गरज नसते. शेतकरी ही शेती घरीही सुरू करू शकतात.
BIG BREAKING | पंकजा मुंडे यांच्याकडून अधिकृतपणे दुजोरा, भाऊ-बहीण एकत्र निवडणूक लढणार
बीड जिल्ह्याच्या राजकारणातली मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभेतले परस्पर विरोधक साखर कारखाना निवडणूक एकत्र लढणार आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.