Latest News
Akola Water Crisis: जगायचं तरी कसं? पाणी पिताच उद्भवतोय किडनी फेलचा धोका, 60 गावे भयभीत
अकोला: अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी शासन निर्णयांचा धडाका; रात्री उशीरापर्यंत मंत्रालयात काम सुरु, 290 शासन निर्णय जारी
मुंबई : आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सोमवार 31 मार्च रोजी शासनाच्या वतीने विविध निर्णयांचा धडाका लगावल्याचे बघायला मिळाले आहे.
मुंबई APMC तील 70 कोटींच्या कामांमध्ये 10 कोटींच्या टक्केवारीसाठी काँक्रिटकरण?
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य मार्केटमध्ये सध्या रस्ते कांक्रीटकरण व ड्रेनेजचे काम सुरू आहे.
नाशिकमध्ये FDA अॅक्शन मोडवर ; शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
Nashik FDA Raid : गुढीपाडवा तसेच रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर दुध व दुग्धजन्यपदार्थ जसे की पनीर, खवा, मावा इ. खाद्य पदार्थाची प्रचंड मागणी असते.
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील निर्यात शुल्क पूर्णपणे हटवले; निर्यातीचा मार्ग मोकळा
मुंबई : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्याती वरील २० टक्के निर्यात शुल्क पूर्णपणे हटवले असून, आता कांदा निर्यातीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कांद्यावरील निर्यात शुल्क हटवले, केंद्राचा महत्वाचा निर्णय
नाशिक : शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या लढ्याला यश आले आहे.