Latest News
आता मुंबईतील मोर्चा रद्द करा, अजित पवारांचं विधान, एकनाथ शिंदे लगेच म्हणाले, झेंडा नाही..., पत्रकार परिषदेत पिकला हशा
इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्र आणि हिंदी सक्तीचा शासन निर्णय राज्य सरकारने रद्द केला. मात्र पाच जुलैला विजयी मोर्चा किंवा सभा करण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा विचार आहे.
Maharashtra Assembly Session 2025 रस्ते, मेट्रो, सिंचना, कुंभमेळा विकासकामांसाठी 57509 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर
विधीमंडळाच्या जून 2025 च्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज 57 हजार 509 कोटी 71 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधीमंडळात सादर केल्या.
ठाणे–बोरीवली प्रवास अवघ्या 15 मिनिटांत! ट्वीन टनल प्रकल्पाला मुख्यमंत्री फडणवीस यांचा गतीमान आदेश
ठाणे ते बोरीवली प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. वाहतूक कोंडीमुळे होणारा वेळेचा अपव्यय रोखण्यासाठी राज्य सरकारने ठाणे–बोरीवली ट्वीन टनल प्रकल्प हाती घेतला असून, मुख्यमंत्री देव
पाकिस्तानातून दुबईमार्गे तस्करीचा डाव उधळला JNPT वर DRI ची मोठी कारवाई - 39 कंटेनर जप्त
पाकिस्तानातून दुबईमार्गे तस्करीचा डाव उधळला! JNPTवर ९ कोटींचा माल जप्त ‘ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट’ अंतर्गत DRI ची मोठी कारवाई. पहलगाम येथे २ मे २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाक
मराठवाड्यात 24 तासांत 65 मंडळांत अतिवृष्टीची नोंद
गेल्या २४ तासांपासून मराठवाड्यात वरुणराजाचा जोर दिसून आला असून एकूण ६५ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ३३ मंडळं, हिंगोली जिल्ह्यात १०, छत्रपती संभाजीनगरमध्ये ५
केंद्र सरकारचा मोठा निर्णय : कर्नाटकातील 2.5 लाख टन आंबा शेतकऱ्यांकडून खरेदीस मंजुरी
कर्नाटकातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. बाजारात दर कोसळल्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीमुळे, केंद्र सरकारने 2.5 लाख टन आंब्याची सरकारी खरेदी