Latest News
राम सुतार यांच्या प्रतिभासंपन्न कला कर्तृत्वाचा गौरव - मंत्री जयकुमार रावल
मुंबई दि.20:- सिद्धहस्त शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असून त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात महान कलाकृती साकारल्या आहेत.
राज्यात या वर्षी ४४ लाख क्विंटल कापसाची खरेदी
मुंबई, दि. २० : राज्यात यंदाच्या वर्षी १८ मार्च २०२५ रोजीपर्यंत सीसीआय म्हणजेच कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून ४४ लाख क्विंटल कापसाची खरेदी पूर्ण झाल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी
विखे कारखान्याच्या संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश
मुंबई : पद्मश्री डॉ. विखे सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाविरुद्ध (सन २००४-०५) ९ कोटी रुपयांच्या बोगस कर्ज प्रकरणासंदर्भात कलम १५६ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालय
Kolhapur AI Technology: AI तंत्रज्ञानाद्वारे ऊस शेती; जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
कोल्हापूर: जिल्ह्याच्या राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा येथील युवराज वारके यांच्या ऊस शेतात ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
कापूस खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक व कार्यक्षम करणार-पणन मंत्री जयकुमार रावल
मुंबई :- कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी शासन कटिबद्ध असून, कापूस खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार र
सर्वाधिक सोयाबीन खरेदी महाराष्ट्रात; उर्वरित खरेदीसाठी केंद्राकडे मुदतवाढीची मागणी; मंत्री जयकुमार रावल यांची विधानपरिषदेत माहिती
मुंबई : राज्य सरकारने मागील वर्षात देशात इतर राज्यांच्या तुलनेत ११.२१ लाख मेट्रिक टन इतकी सर्वाधिक खरेदी केली आहे.