Latest News
पणन सबंधित सर्व घटकांनी कृषीमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी \
राज्यामधील बाजार समित्यांचे अधिकारी, सचिव आणि पणन विभागाचे अधिकारी सर्व मिळून "स्मार्ट" काम करावे
पुण्यात मिलेट महोत्सवाचे उद्घाटन:बदलत्या जीवन शैलीत तृणधान्याचे आहारात महत्वाचे स्थान, मार्केटिंगकडे लक्ष देण्याची गरज - पणन मंत्री जयकुमार रावल
पुणे: तृणधान्यांमध्ये असलेल्या पोषक तत्त्वामुळे वर्तमान युगात त्याकडे ग्राहक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असून, बदलत्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांचा सामना करण्यासाठी आहारात तृणधान्याचा वापर खूप महत्त
सर्वसामान्यांना सरकारी कार्यालयांत ‘या’ सुविधा देणे बंधनकारक, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश
मुंबई: सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना आज सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे.
युवकांनो...“ड्रग्स फ्री समाज घडविण्यासाठी सैनिक म्हणून पुढे या..!-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
देशाचे आणि समाजाचे नुकसान करीत असलेल्या न दिसणाऱ्या शत्रूशी लढण्यासाठी समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे.
लाडक्या बहीणीने शेतकर्यांचा घास हिरावला; कर्जमाफीचा फैसला केव्हा? का ठरणार निवडणुकीचा जुमला
लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकर्यांना कर्जमाफी देऊ, असे आश्वासन महायुतीने दिले होते.
केंद्रीय कृषी मंत्री आले आणि तोंडाला पानं पुसून गेले, कांदा उत्पादक शेतकर्यांच्या पदरी निराशाच
Modi governments pond-plantation policy hit rice and onion farmers. Export duty after MSP has been controversial for the past few years.