Latest News
सोयाबीन MSP वरून विधानपरिषदेत खळबळ; ‘हमीभावापेक्षा खुल्या बाजारात विक्री शेतकऱ्यांची गरज होती, मजबुरी नव्हती’ – पणनमंत्र्यांचा खुलासा
राज्यातील केवळ १२.५४ टक्के सोयाबीनचीच हमीभावाने खरेदी झाल्याचा मुद्दा विधानपरिषदेत गाजला. मात्र, खुल्या बाजारातील दर हमीभावापेक्षा अधिक असल्याने शेतकऱ्यांनी स्वेच्छेने बाजारपेठेला पसंती दिली, असा दावा
तुफान पावसाचा इशारा! मुंबईसह 4 जिल्ह्यांत रेड अलर्ट; अनेक शहरांतील शाळांना सुट्टी, प्रशासन सतर्क
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाने जोर धरला असून मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 4 ते 7 जुलैदरम्यान अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून अनेक शहरांतील शाळां
राष्ट्रीय महत्वाचे बाजार मुंबई APMC मुख्यालय ते कांदा-बटाटा मार्केट जलमय, गटार लाईनच नाही, तरी नालेसफाईवर लाखोंचा खर्च कोणासाठी ?
मुंबई APMC मुख्यालय आणि कांदा-बटाटा मार्केट परिसरात पाणी साचल्याने गटार व्यवस्था, विकासकामे आणि नालेसफाईवरील खर्चाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
राष्ट्रीय महत्वाचे बाजार मुंबई एपीएमसी अभियांत्रिकी विभागाचे भोंगळ कारभाराच्या फटका बाजार घटकांना
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये 70 लाखांच्या काँक्रीट कामानंतरही पहिल्याच पावसात जावक गेटवर पाणी साचल्याने अभियांत्रिकी विभागाच्या नियोजन आणि कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
जालना जिल्ह्यातील २७ शेतकऱ्यांची भेंडी थेट लंडन, कॅनडा आणि जर्मनीत, गटशेतीच्या बळावर घडवली यशोगाथा
जालना जिल्ह्यातील २७ शेतकऱ्यांनी गटशेती व सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून उत्पादित भेंडीची लंडन, कॅनडा आणि जर्मनीमध्ये निर्यात करून शेतीतील यशाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
सोयाबीनला ७ हजारांचा टप्पा, तुरीलाही तेजीचा आधार, कमी आवकेमुळे शेतकऱ्यांना दिलासा
राज्यातील APMC बाजारांमध्ये सोयाबीनला ७ हजार रुपयांहून अधिक दर मिळाला असून तुरीलाही कमी आवकेमुळे चांगला भाव मिळत आहे. गुणवत्तापूर्ण मालाला व्यापाऱ्यांकडून जोरदार मागणी आहे.