Latest News
तूर खरेदीसाठी पंधरा दिवसाची मुदतवाढ मिळावी -पणन मंत्री जयकुमार रावल यांची केंद्र सरकारकडे मागणी
राज्यातील तूर उत्पादक शेतकरी व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता नाफेड व एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीची मुदत पंधरा दिवसांनी वाढवून द्यावी, अशी मागणी राज्याचे पणन मंत्री जयकुम
धक्कादायक; मुंबई APMC कांदा बटाटा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची 1 कोटी 60 लाखांची फसवणूक ,हक्काची पैसे मिळणार कधी ?
मुंबई APMC कांदा बटाटा मार्केटमध्ये अडत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
माजी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या फौजदारी प्रकरण फास्ट ट्रॅकवर; सिल्लोड न्यायालयाचा दणका
सिल्लोड फौजदारी तथा दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश के. टी. अढायके यांनी माजी पणन मंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांना तगडा झटका दिला.
पुन्हा इलेक्शनचा धुरळा! 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सुप्रीम कोर्टाचे आदेश
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या.. असे सर्वात महत्त्वाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आज सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणासंदर्भात सुनावणी पार पडली.
Cabinet Decision : शेतकऱ्यांच्या नवीन योजनेसाठी मंत्रिमंडळ बैठकीत 25 हजार कोटींच्या खर्चाला मान्यता
मुंबई : राज्य सरकारने कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक करण्यासाठी नवीन योजना राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे.
एकनाथ शिंदेंच्या निर्णयाला CM फडणवीसांकडून ब्रेक! \'ही\' महत्त्वाची योजना रद्द, कारण काय?
मुंबई : राज्यात तीन पक्ष्यांची युती असलेल्या महायुती सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच रंगत असतात.