Latest News
हिंगोली हळद मार्केट यार्डात २२० वाहनांच्या रांगा, लिलाव, वजनासाठी चार दिवसांची प्रतीक्षा, वाढलेल्या दराने शेतकऱ्यांना दिलासा
हिंगोली हळद मार्केट यार्डात 220 हून अधिक वाहनांच्या रांगा लागल्या असून लिलाव व वजनासाठी चार दिवसांचा विलंब होत आहे. वाढलेल्या हळद दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
NMMC, MSEB आणि APMC प्रशासनाचा भोंगळ कारभार? | पावसाळी गटारातून विद्युत केबल? | मोठ्या दुर्घटनेची वाट?
मुंबई APMC निर्यात भवनाजवळ उघड्या गटारातून विद्युत केबल नेल्याचा व्हिडिओ समोर आला असून NMMC, MSEB आणि APMC प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
रानभाज्यांची बाजारपेठ फुलली; वाढत्या दरांनंतरही ग्राहकांची मोठी गर्दी
पावसाळ्याच्या आगमनासह रानभाज्यांची बाजारपेठ पुन्हा फुलली आहे. वाढलेल्या दरांनंतरही त्यांच्या चव, औषधी गुणधर्म आणि पौष्टिक मूल्यांमुळे ग्राहकांची मागणी कायम असून आदिवासी महिलांनाही यामुळे चांगला आर्थिक
कांदा उत्पादकांना केंद्राचा दिलासा; बफर स्टॉक खरेदीचा दर ₹2,125 प्रति क्विंटल
केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण निधीअंतर्गत कांदा बफर स्टॉक खरेदीचा दर प्रतिक्विंटल ₹1,875 वरून ₹2,125 केला आहे. 4 जुलैपासून लागू झालेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ₹250 अधिक मिळणार असून
तुफान पावसाचा इशारा! मुंबईसह 4 जिल्ह्यांत रेड अलर्ट; अनेक शहरांतील शाळांना सुट्टी, प्रशासन सतर्क
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाने जोर धरला असून मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 4 ते 7 जुलैदरम्यान अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून अनेक शहरांतील शाळां
सोयाबीन MSP वरून विधानपरिषदेत खळबळ; ‘हमीभावापेक्षा खुल्या बाजारात विक्री शेतकऱ्यांची गरज होती, मजबुरी नव्हती’ – पणनमंत्र्यांचा खुलासा
राज्यातील केवळ १२.५४ टक्के सोयाबीनचीच हमीभावाने खरेदी झाल्याचा मुद्दा विधानपरिषदेत गाजला. मात्र, खुल्या बाजारातील दर हमीभावापेक्षा अधिक असल्याने शेतकऱ्यांनी स्वेच्छेने बाजारपेठेला पसंती दिली, असा दावा