Latest News
शेतमाल विक्री व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी जागतिक तंत्रज्ञानाचा वापर करा - पणन मंत्री जयकुमार रावल
राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीची व्यवस्था अधिक सक्षम करणे हे पणन मंडळाचे प्रमुख कार्य आहे. राज्यात उत्पादन होणारे फळे व भाजीपाला यांचे ग्रेडिंग, पॅकिंग आणि मार्केटिंगसाठी जागतिक मार्केट व्यवस्थ
काजू उत्पादकता आणि प्रक्रिया व्यवस्था बळकट करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे गरजेचे - पणन मंत्री जयकुमार रावल
राज्यात आणि देशात काजूची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे.महाराष्ट्रा मध्ये काजूची उत्पादकता वाढवण्याच्या संधी असून आवश्यक त्या उपाय योजना केल्याने उत्पादकता वाढवता येईल.
तूर खरेदीसाठी पंधरा दिवसाची मुदतवाढ मिळावी -पणन मंत्री जयकुमार रावल यांची केंद्र सरकारकडे मागणी
राज्यातील तूर उत्पादक शेतकरी व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता नाफेड व एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीची मुदत पंधरा दिवसांनी वाढवून द्यावी, अशी मागणी राज्याचे पणन मंत्री जयकुम
माजी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या फौजदारी प्रकरण फास्ट ट्रॅकवर; सिल्लोड न्यायालयाचा दणका
सिल्लोड फौजदारी तथा दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश के. टी. अढायके यांनी माजी पणन मंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांना तगडा झटका दिला.
धक्कादायक; मुंबई APMC कांदा बटाटा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची 1 कोटी 60 लाखांची फसवणूक ,हक्काची पैसे मिळणार कधी ?
मुंबई APMC कांदा बटाटा मार्केटमध्ये अडत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
पुन्हा इलेक्शनचा धुरळा! 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सुप्रीम कोर्टाचे आदेश
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या.. असे सर्वात महत्त्वाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आज सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणासंदर्भात सुनावणी पार पडली.