Latest News
शेतकऱ्यांच्या नावावर 158 कोटींचा बँक घोटाळा; ईडीकडून मोठी कारवाई
शेतकऱ्यांच्या नावावर तब्बल ₹158 कोटींचा बँक घोटाळा उघडकीस आला आहे. रमनराव बोल्ला आणि नूतन सिंग यांनी 151 शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधींचे कर्ज घेऊन फसवणूक केली. ईडीने नागपूर, भंडारा आणि आंध्र प्रदेशात
मुंबई APMC सचिव खंडागले यांच्या भोंगळ कारभार समोर ; 30 सप्टेंबरला चौकशी आदेश , 1 ऑक्टोबरला उप सचिवांना सहसचिव पदभार;
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC) पुन्हा एकदा भोंगळ कारभार समोर आला आहे. चौकशीखालील उपसचिव महेश साळुंके पाटील यांना सचिव डॉ. पी.एल. खंडागले यांनी सहसचिव पदाचा अतिरिक्त कारभार दिल्याने बाजारात संत
धक्कादायक! मुंबई पोलिसांची मोठी कारवाई - 29 कोटींचा ड्रग्ज साठा नष्ट; 1269 कफ सिरप बाटल्या, 18 हजारांहून अधिक गोळ्यांचा समावेश!
मुंबई पोलिसांनी तब्बल ₹29 कोटी 76 लाखांचा अमली पदार्थांचा साठा नष्ट करून मोठी कारवाई केली आहे. या साठ्यात गांजा, चरस, मेफेड्रोन, हेरॉईन, कोकेन, 1269 कफ सिरप बाटल्या, 12,730 अल्प्राझोलम गोळ्या आणि 5,75
शक्ती’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला तडाखा?; 3 ते 7 ऑक्टोबरदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा
महाराष्ट्राला पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. ‘शक्ती’ चक्रीवादळामुळे ३ ते ७ ऑक्टोबरदरम्यान राज्याच्या किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला
परभणीत शेतकऱ्यांचा प्रचंड संताप ; “८,५०० ची थट्टा नको, हेक्टरी ५० हजार द्या” – जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, हजारो शेतकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी हेक्टरी ५० हजार रुपयांच्या मदतीची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सरकारकडून जाहीर करण्यात आलेले ८,५०० रुप
कागदी बॉण्डची झंझट संपली! महाराष्ट्रात आजपासून ई-बाँडची सुरुवात ;आयातदार-निर्यातदारांना मोठा दिलासा
महाराष्ट्रात आजपासून कागदी बॉण्डऐवजी इलेक्ट्रॉनिक बॉण्ड (E-Bond) प्रणाली सुरू झाली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयानुसार, आयातदार व निर्यातदार आता एका ई-बाँडद्वारे सर्व सीमाशुल्क व