Latest News
केंद्रीय कृषी मंत्री आले आणि तोंडाला पानं पुसून गेले, कांदा उत्पादक शेतकर्यांच्या पदरी निराशाच
Modi governments pond-plantation policy hit rice and onion farmers. Export duty after MSP has been controversial for the past few years.
लाडक्या बहीणीने शेतकर्यांचा घास हिरावला; कर्जमाफीचा फैसला केव्हा? का ठरणार निवडणुकीचा जुमला
लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकर्यांना कर्जमाफी देऊ, असे आश्वासन महायुतीने दिले होते.
Big Breaking:मुंबई APMC भाजीपाला मार्केटमधे पाला कचरा उचलणाऱ्या शेतकरी संस्थेचा अध्यक्षावर 5 राऊंड गोळीवार ,आरोपी फरार
नवी मुंबई : आताची एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नवी मुंबईतील सानपाडा स्टेशन जवळील डी मार्ट परिसरात आज सकाळी गोळीबाराचा प्रकार घडला आहे.
समृद्धी महामार्गालगत कोणत्या 16 ठिकाणी स्मार्ट सिटी बनणार? महायुती सरकारचा मास्टरप्लॅन रेडी
मुंबई : युती सरकारचा आणि त्यातल्या त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम आता पूर्णत्वास गेला आहे.
Jaykumar Rawal : शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेणार? पणनमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर जयकुमार रावल Action मोडवर, घेतला पणन खात्याचा आढावा
मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीच्या मंत्र्यांना आता खाते वाटप देखील करण्यात आलं आहे.
शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेणार? कृषी खातं मिळताच मंत्री माणिकराव कोकाटेंनी सांगितला प्लॅन
नाशिक : मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीच्या मंत्र्यांना आता खाते वाटप देखील करण्यात आलं आहे.